करिनाची सासू शर्मिला टागोरने आपल्या सुनेबद्दल केले असे धक्कादायक विधान, म्हणाली,’जेव्हा मी घरी जाते तेव्हा..

शर्मिला टागोर एकदा करिना कपूर खानच्या शो वर म्हणाली होती की जेव्हा विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुले येतील तेव्हा सर्वजण तैमुर अली खानला विसरतील. वास्तविक शर्मिलाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे जो करीनाच्या टॉक शो नो फिल्टर नेहा मधील आहे. करीनाने शर्मिलाला नातू तैमुरला मिळणाऱ्या अटेंशन बद्दल विचारले होते.
यावर शर्मिला म्हणाली होती, ‘सोशल मीडिया ही चिंतेची बाब आहे. आपल्या मुलास बर्याच गोष्टी शिकायला मिळतात. आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो मोठा झाल्यावर तो स्वत: सोशल मीडियावर येईल. शर्मिला पुढे म्हणाली, ‘मला वाटतं की सोशल मीडिया आधी तुम्हाला खूप वर उचलते आणि नंतर एकदमच खाली पाडते.
उद्या विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुले असतील तेव्हा सर्वजण तैमूरला विसरतील. या शोमध्ये शर्मिलाने करिनाचे कौतुक देखील केले आणि म्हणाली, मला तिचे व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा माझ्या संपर्कात राहणे आवडते. मी तिला मेसेज पाठवला तर ती तिला लगेच उत्तर देते. त्याच वेळी, सैफ आणि सोहा वेळोवेळीच उत्तर देतात.
जेव्हा जेव्हा मी घरी आल्यावर खाण्यासाठी काही मागते तेव्हा तेव्हा करीना लगेच ते पूर्ण करते. शर्मिला पुढे म्हणते की, मला आठवते जेव्हा 22 तारखेला टायगर म रण पावला होता तेव्हा करीना कुटुंबासाठी खूप सपोरटीव्ही बनली होती. जर रिलेशनशिप बद्दल बोलाल तर मी म्हणेल की करीना चांगली आहे किंवा मी असे म्हणेल की ती उत्तम आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.